सदरचे काम नित्कृष्ट दर्जाचे असून ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक यांनी ठेकेदार पूर्ण कामा बद्दल माहीतो मागितली असता ते उडवा उडवी चे उत्तरे देत आहेत.गावांमध्ये पाण्याचा तुटवडा असून नागरिक संताप व्यक्त करत आहे.सदर कनेक्शन करता ठेकेदार पैशांची सुद्धा मागणी करत आहे.तरी या कामाविषयी त्वरित चौकशी व्हावी असे निवेदनात नमूद केले आहे